तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड : विधिमंडळात “तांडेसामू चालो” मोहिमेची दखल. मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर ही तांडा मुख्य प्रवाहात आणल्या
जय गोर जय मेरामा “दातळी महिला साहित्य संमेलन” बंजारा तमाम महिला वर्गेसामुसी जलदीम जलदी *पेलो दातळी साहित्य संमेलन* जलदीज लेयेम आयेवाळो छ . सब स्री जात एक गोर
*शेतकरी जगला पाहिजे* _____________________ भास्कर राठोड (भासू) ठाणे /मुंबई. शेतकरी शेतकर्यांची शेती करण्यारांची संख्या कमी होत चाललेली आहे. परंपरागत शेती करणारा वर्ग हा शहराकडे आपली कुच करत आहे
तमाम माझ्या देशातील गोर बंजारा बंधू आणि भगिनिंनो,आपण जागे तरी कधी होणार आहोत…? वेळोवेळी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे,तर कधी समाजालाअवमान अपमानित केले जात आहे.माझ्या पवित्र राज्यघटनेनी दिलेला