काल दि.25 तारकेन कोनगाम,जी.ठाणे आत गोरमाटीर चितंन बयटक पार पडी.गोरमाटी वास आजलगस कूणसही घटनादूरूस्ती आजलगस हूयी कोनी आन आलग आलग राज्यमा आलग आलग आरकसण,आलग आलग नाम 1950 ती
प्रेस नोट प्रति, मा.संपादक, सामना, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ, देशोन्नती, पुण्यनगरी, संध्यानंद, रायगड टाईम्स, नवाकाळ, नवशक्ती, प्रहार, वार्ताहार, तरुण भारत, नवभारत, संध्याकाळ, राज्योन्नती, महासागर, मुंबई चौफेर विषय
नाशिक येथे बंजारा समाजाच्या 5 वर्षाच्या चिमुकली वरिल अत्याचारा प्रकरणी मोर्चा नांदुर नाका ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे पुरूष व महीलानी या
खंत आहे ,शरम येते की आम्ही राणाप्रताप चे वंशज,पृथ्वीराज चौहान चे वंशज आहोत म्हणायला लाज वाटते दृस्टि असून आंधळे झालेली आहोत आपण,एकमेकांन विषयी दुराग्रह निर्माण जहाला आहे विश्वास
ठाणे, दि. १८; ऍट्रॉसिटी कायदा रद्द करणे म्हणजे मागास जातीतील समाजावर अन्याय करण्यासाठी खुला परवाना मिळणे. जो कायदा संसदेने पीडित, वंचित घटकाला संरक्षण देण्यासाठी संसदेने तयार केला, तो